गुरूंचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया

  आज मी दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो होतो. आणि नेमका तो दिवस गुरुवारचा होता. लोकांची गर्दीही फार होती. म्हणून मला गुरु या विषयावर काहीतरी लिहावसं वाटलं ते मी लिहीत आहे.                                गुरु  गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आयुष्यात येणाऱ्या संकटाशी सामना

भौगोलिक मानांकनाचे महत्व

  भौगोलिक मानांकनाचे महत्त्व प्रत्येक प्रदेश हा एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध असतो. हे तर तुम्हाला माहित आहे .उदा. रत्नागिरीचा हापूस आंबा. भौगोलिक मानांकनाची गरज का? एखाद्या प्रसिद्ध उत्पादनाच्या नावाखाली दुसऱ्या जातीची उत्पादने विकली जात असतील तर प्रसिद्ध असलेल्या उत्पादनावरती अन्याय होणार की नाही.  हे सगळं थांबवण्यासाठी भौगोलिक मानांकनाची गरज भासते   म्हणून आपल्या देशाने 2003 मध्ये

वाघ संवर्धनाच्या उपक्रमाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत

व्याघ्र संवर्धन करणे काळाची गरज आहे                        गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेली वाघांची गणना पूर्ण झाली असून त्या नवीन आकडेवारीनुसार वाघांची संख्या वाढलेली आहे. आज वाघांची संख्या 3200 च्या आसपास आहे वाघांच्या बाबतीत लिहिण्यास कारण  भारताने राबवलेल्या वाघ संवर्धनाच्या उपक्रमाला पन्नास वर्षे झाली आहेत. याची

चॅट जी पी टी

चॅट जी .पी .टी .  नमस्कार मंडळी                         आज सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे चॅट जी पी टी आता आपण पाहूया की चॅट जी पी टी म्हणजे काय आहे.                          चॅट

भारतीय वैज्ञानिकांना पृथ्वी वरील १५ दुर्मिळ घटक शोधण्यात यश

भारतीय वैज्ञानिकांना आंध्रप्रदेश अनंतपुर मध्ये पृथ्वी वरील १५ दुर्मिळ घटक मिळविण्यात यश भारतीय वैज्ञानिकांना आंध्र प्रदेश अनंत पुर मध्ये पृथ्वी वरील  दुर्मिळ १५ घटक मिळविण्यात यश मिळाले आहे पण अजून आपल्याला जमिनीमध्ये खोल खड्डे करून हे पहावे लागणार  कि हे घटक किती प्रमाणात आहेत आणि हे घटक मिसळ युक्त तर नाही ना असो पण हि